Home / राज्य / हज यात्रेसाठी मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना डब्बे वाढवण्याची खा. रवींद्र चव्हाण यांची मागणी

हज यात्रेसाठी मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना डब्बे वाढवण्याची खा. रवींद्र चव्हाण यांची मागणी

नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम धर्माच्या हज यात्रेसाठी रवाना होत असलेल्या यात्रेकरू यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिनांक 23, 24 ,25 में नांदेड ते मुंबई विशेष रेल्वे डब्बे जोडण्यात यावे याकरिता नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी यांनी जिल्हा रेल्वे अधिकारी प्रदीप कामले सर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर शमीम भाई अब्दुल्ला,अब्दुल गफार सहाब,अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष रहीम खान, डॉ.विठ्ठल भाऊ पावडे, माजी नगरसेवक सुरेश हटकर, मुन्तजीब भाई, अजीज भाई कुरेशी, हबीब भाई बागवान, जुबेर सर,जहीर भाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल